वनविभागाच्या निष्काळजी मुळे हरणाचे मरण- संजय सत्यकार
कन्हान,ता.८ जुलै
कन्हान शहरापासून पाच किलोमीटर व नागपूर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावरील खोपडी (खेडी) शिवारात (दि.८) जुलै रोजी दुपारी बारा ते एक वाजताच्या दरम्यान काही भटक्या कुत्र्यांनी एका हरणाच्या पील्यावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जख्मी केले.





